छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले बांधले होते? आकडा वाचून थक्क व्हाल!

Rahul Shelke

किल्ल्यांना सर्वात जास्त महत्त्व दिलं

स्वराज्य उभारताना शिवाजी महाराजांनी किल्ल्यांना सर्वोच्च महत्त्व दिलं.

Shivaji Maharaj | Pudhari

किल्ल्यांचं साम्राज्य

शिवाजी महाराजांनी फक्त युद्ध जिंकलं नाही… तर किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं.

Shivaji Maharaj | Pudhari

111 किल्ले स्वतः बांधले

इतिहासातील बखरींनुसार महाराजांनी सुमारे 111 किल्ले स्वतः बांधले.

Shivaji Maharaj | Pudhari

49 किल्ल्यांची डागडुजी

इतकंच नाही तर आधी अस्तित्वात असलेल्या 49 किल्ल्यांची डागडुजी करून ते अभेद्य बनवले.

Shivaji Maharaj | Pudhari

160 किल्ले

म्हणजे एकूण 160 किल्ले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जोडलेले होते. हा आकडा थक्क करणारा आहे.

Shivaji Maharaj | Pudhari

महाराजांची युद्धनीती

या किल्ल्यांमध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट किल्ले, सागरी किल्ले यांचा समावेश होता. महाराजांची युद्धनीती प्रत्येक लढाईसाठी वेगळी होती.

Shivaji Maharaj | Pudhari

कोणत्या राज्यांमध्ये किल्ले?

हे किल्ले आजच्या महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवा या राज्यांमध्ये पसरलेले आहेत.

Shivaji Maharaj | Pudhari

बारा मावळ प्रदेश

स्वराज्याची सुरुवात बारा मावळ प्रदेशातून झाली. त्या छोट्या भागातही 8 मजबूत किल्ले होते. हा परिसर लष्करी दृष्ट्या अजिंक्य होता.

Shivaji Maharaj | Pudhari

घाट तिथे किल्ला

महाराजांचं धोरण स्पष्ट होतं “घाट तिथे किल्ला”... हे किल्ले स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचे होते.

Shivaji Maharaj | Pudhari

शिवाजी महाराजांच्या कुटुंबात कोण कोण होतं? तुम्हाला माहितेय का?

Shivaji Maharaj Family | Pudhari
येथे क्लिक करा