Indian aviation history : भारतातील विमान वाहतुकीचा काय आहे इतिहास ? जाणून घ्या...

Asit Banage

जगातील विमान वाहतुकीची सुरुवात 18 फेब्रुवारी 1991 रोजी झाली. फ्रान्सचे हेन्री पेके यांनी अलाहाबाद–नैनी दरम्यान जगातील पहिली अधिकृत हवाई टपाल सेवा सुरू केली.

canva photo

या ऐतिहासिक उड्डाणातून सुमारे 6,500 पत्रे पाठवण्यात आली.

canva photo

भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय हवाई सेवा 1912 रोजी कराची ते दिल्ली दरम्यान सुरू झाली.

canva photo

भारतात व्यावसायिक विमान वाहतुकीचा पाया 1915 रोजी टाटा सन्सने नियमित हवाई टपाल सेवा सुरू करून घातला.

canva photo

नागरी विमान वाहतुकीच्या नियमनासाठी DGCA महासंचालनालयाची स्थापना 1927 रोजी करण्यात आली.

canva photo

1932 रोजी जे.आर.डी. टाटा यांनी टाटा एअरलाइन्स सुरू केली, जी पुढे एअर इंडिया म्हणून ओळखली जाऊ लागली.

canva photo

1947 ते 1953 नंतर विमान वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला आणि 1953 मध्ये राष्ट्रीयीकरण झाले.

canva photo

1990 नंतर आर्थिक उदारीकरणामुळे खासगी कंपन्यांना प्रवेश मिळाला आणि भारतीय विमान उद्योगात क्रांती घडली.

canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...