पावसाळ्यात फळे खावी की नको? काय आहे आरोग्यदायी

मोनिका क्षीरसागर

पावसाळ्यात फळे खाण्याबाबत अनेक गैरसमज आहेत.

Pudhari Canva

या काळात योग्य काळजी घेतल्यास फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Pudhari Canva

ऋतूनुसार उपलब्ध असलेली फळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम असतात.

Pudhari Canva

पपई, खरबूज, कलिंगड यांसारखी पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं टाळावीत.

Pudhari Canva

फळं खाण्याआधी स्वच्छ धुणं आणि सोलून खाणं अत्यंत आवश्यक आहे.

Pudhari Canva

बाजारात कापून ठेवलेली किंवा कट केलेली फळं खाणं टाळा.

Pudhari Canva

घरी धुतलेली, ताजी व संपूर्ण फळं खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Pudhari Canva

म्हणूनच पावसाळ्यात फळं खा, पण विचारपूर्वक आणि स्वच्छता पाळूनच!

Pudhari Canva
येथे क्लिक करा...