Dehydration Impact: हार्ट अटॅक... कमी पाणी पिणे जीवावरही बेतू शकतं

Anirudha Sankpal

शरीराची स्वच्छता

पुरेसे पाणी नसल्यास शरीरातील घाण बाहेर पडत नाही आणि शरीर आतून सडू लागून आजार बळावतात.

रक्ताभिसरण

पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येऊन अचानक हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

किडनीवर ताण

लघवी गडद पिवळी होणे हा किडनीवर ओव्हरलोड असल्याचा मोठा इशारा असून हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

खडे होण्याचा धोका

शरीरात पाणी कमी असल्यास किडनी स्टोन (खडे) होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे असह्य वेदना आणि दवाखान्याचे फेरे सुरू होतात.

शारीरिक लक्षणे

वारंवार थकवा, चक्कर येणे आणि तोंड सुकणे ही केवळ तहान नसून शरीर पाण्यासाठी दिलेली ती एक आर्त हाक असते.

वेळेवर पाणी

तहान लागण्याची वाट पाहू नका; दर २ तासांनी किमान एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.

त्वचा आणि आरोग्य

पुरेसे पाणी प्यायल्याने किडनीचे कार्य सुरळीत राहते आणि त्वचाही सतेज व टवटवीत दिसते.

पाण्याचे महत्त्व

आपल्या शरीराचे संपूर्ण कार्य पाण्यावर चालते, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.

येथे क्लिक करा