अळूच्या पानांमध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो..व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते..व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते..अळूच्या पानांचे सेवन अशक्तपणा कमी करते आणि ऊर्जा वाढवते..फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते..तापानंतर भूक नसेल, तर अळूच्या पानांनी चव सुधारते..बाळंतपणानंतर दुध कमी येत असल्यास अळूची भाजी उपयुक्त ठरते..शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...