पुढारी वृत्तसेवा
आजकाल तरुणांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे, धावपळीचं जीवन व असंतुलित आहार घेणे ही त्याची मुख्य कारणे आहेत.
फास्टफूड, तेलकट आणि जंकफूड खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे केस कमकुवत होतात आणि गळू लागतात.
जास्त केमिकल असलेले शॅम्पू, कलर किंवा जेल वापरल्याने देखील केस गळतात, नैसर्गिक किंवा हर्बल प्रॉडक्ट वापरणे अधिक फायदेशीर आहे.
ताणतणाव आणि झोपेचा अभाव हे देखील केसगळतीचे मोठे कारण आहे, मन शांत ठेवणे व meditation करणे हा त्यावरचा उपाय आहे.
धूळ प्रदूषण आणि सूर्यकिरणामुळे केसांच्या मुळांवर वाइट परिणाम होत, त्यासाठी डोक झाकून बाहेर पडा व नियमित केसांना तेल लावणे.
आवश्यक प्रोटीन, बायोटीन, झिंक आणि आर्यनयुक्त अन्न खा, पालक , अंडी, सुका मेवा आणि फळ केसांसाठी उत्तम आहेत.
आठवड्यातून दोनदा गरम तेलाने मसाज करणे, मेथीच्या दाण्यांचे पाणी वापरणे, अलोएवरा चे जेल डोक्याला लावणे
केसगळती थांबवायची असेल तर तणावमुक्त रहा, योग्य आहार घ्या आणि नैसर्गिक प्रॉडक्ट्सचा वापर जास्तीत जास्त कर.