मिरचीतील कॅपसैसिन चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करते..यातील anti-inflammatory गुणधर्म शरीरातील सूज आणि वेदना कमी करतात..व्हिटॅमिन C भरपूर असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते..मिरची रक्ताचा प्रवाह सुधारते व हृदयाचे आरोग्य टिकवण्यास मदत करते..जास्त मिरची खाल्ल्याने पोटाची जळजळ वाढते आणि तीव्र वेदना होऊ शकतात..जास्त मिरची खाल्ल्याने तोंडात अल्सर, छातीत जळजळ व पचनास त्रास होऊ शकतो..काही लोकांना मिरचीतील घटकांमुळे लाल चट्टे व खाज निर्माण होऊ शकते..काही संशोधनांनुसार खूप तिखट मिरची खाल्ल्याने स्मरणशक्ती मंद होऊ शकते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...