पुढारी वृत्तसेवा
IPL मध्ये खेळलेल्या 15 टीम्सपैकी काही टीम्स आज गायब झाल्या आहेत. त्यापैकी एक टीम तर चॅम्पियनही होती.
2008 पासून IPL मध्ये अनेक टीम्स आल्या आणि गेल्या. आज फक्त 10 टीम्स आहेत.
2009 मध्ये ॲडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली ही टीम चॅम्पियन झाली होती. पण आर्थिक अडचणींमुळे 2012 नंतर टीम बंद झाली.
2011 मध्ये पदार्पण झालं. फक्त एकच सीझन टीम खेळली. मालकांमध्ये वाद झाल्याने टीम बाहेर पडली.
सहारा ग्रुपची टीम, 3 सीझन खेळली... BCCI सोबत आर्थिक वादामुळे लीगमधून बाहेर पडली.
2016-17 मध्ये CSK आणि RRला निलंबित केल्यानंतर फक्त 2 वर्षांची तात्पुरती टीम बनवण्यात आली.
एम एस धोनी आणि स्टीव्ह स्मिथ सारखे दिग्गज खेळाडू या टीममध्ये होते. 2017 मध्ये फायनलपर्यंत मजल मारली, पण नंतर टीम बंद झाली.
बहुतेक टीम्स आर्थिक अडचणी, वाद किंवा करारामुळे बंद झाल्या. काही टीम्स फक्त तात्पुरत्या स्वरूपात आणल्या होत्या.
IPL सतत बदलत राहणारी लीग आहे इथे यश मिळवणं जितकं अवघड, तितकंच टिकून राहणंही.