स्पोर्ट्स

ICC T20 WC : कॅनडा-भारत सामन्यात पावसाची फलंदाजी; टॉसला विलंब

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क| ICC T20 WC : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 33 वा सामना कॅनडा-भारत यांच्यात होत आहे. सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे टॉसला विलंब झाला आहे. पावसामुळे मैदान ओले असल्याने पंच रात्री ८ वाजता मैदानाची पाहणी करतील त्यानंतर सामना सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT