Latest

Mumbai Police : भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना अटक

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिला नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या दोघींविरुद्ध दहिसर पीएस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी.  (Mumbai Police)

माहितीनुसार  बांगलादेशच्या दोन महिला नागरिक फेब्रुवारी २०२३ पासून भारतात बेकायदेशीरपणे राहत  होत्या. त्यांना शनिवारी (दि.३०)  दहिसर येथून  मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींविरुद्ध दहिसर पीएस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT