Vihar Lake
विहार तलाव भरून वाहू लागला आहे.  file photo
मुंबई

Mumbai Vihar Lake | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! विहार तलाव भरला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तुलसी व तानसा तलावानंतर बोरीवली नॅशनल पार्कमधील विहार तलावही बुधवारी मध्यरात्री ३.५० वाजता भरून वाहू लागला आहे. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे.

SCROLL FOR NEXT