एस.टी.चे साडेपाच वर्षांत 15000 अपघात Pudhari Photo
मुंबई

राज्याची जीवनवाहिनी एस.टी.चे साडेपाच वर्षांत 15000 अपघात

1800 जणांचा मृत्यू; 18000 जखमी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : विजय थोरात

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एस. टी. गाड्यांची स्थिती अत्यंत वाईट झाल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे. गत साडेपाच वर्षांत राज्यात एस. टी.चे एकूण 14 हजार 672 अपघात झाले आहेत. यात एक हजार 784 जणांचा मृत्यू झाला, तर 18 हजार 556 जण जखमी झाले आहेत.

मागील पाच वर्षातील अपघातांची माहिती (आकडेवारीत)

मागील पाच वर्षातील अपघातांची माहिती (आकडेवारीत)

ग्राफिक्सद्वारे राज्यातील झालेल्या अपघातांची माहिती

ग्राफिक्सद्वारे राज्यातील झालेल्या अपघातांची माहिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT