Latest

Maratha Reservation : मराठ्यांनी आता मुंबईकडे कूच करायचं ठरवलंय : मनोज जरांगे-पाटील

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठ्यांनी आता मुंबईकडे कूच करायचे ठरवलं आहे, असे मत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषेदत केले. (Maratha Reservation) ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. मनोज जरांगे-पाटील म्हणाले, मराठ्यांनी आता मुंबईकडे कूच करायची ठरवलं आहे. आता हे आंदोलन शेवटचं असेल. मुंबईतील मैदाने पाहायची कामे आता सुरु झाली. आरक्षण घेऊनचं आता परत यायचं आहे. (Maratha Reservation)

सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी देणं सुरु आहे. रुग्णालयातून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT