गायत्री मंत्र अत्यंत प्रभावी आहे. रोज सकाळी त्याचा जाप केल्याने सकारात्मक कंपन तरंग निर्माण होतात. जे वास्तु दोष दूर करतात.
सकाळी शक्य तितक्या लवकर निर्माल्य देवघरातून काढावे. निर्माल्य कचऱ्याच्या डब्यात न टाकता एखाद्या झाडाखाली त्याचे विसर्जन करावे.
अंगणात कायम तुळस असावी ती बाहेरून आत येणाऱ्या नकारात्मक लहरींना रोखून धरते. तसेच तुळशी जवळ दिवा लावल्याने सर्व वास्तु दोष दूर होतात.