KKR ने या लक्ष्याचा पाठलाग धडाकेबाज पद्धतीने केला.
शाहरुख खानच्या संघाने 16 ओव्हरमध्ये 7 बाद 146 धावा केल्या होत्या.
मात्र 16 ओव्हरनंतर सामन्यात पावसाची एन्ट्री झाली.
अखेर डीएलएस नियमानुसार पंजाबला विजयी घोषित करण्यात आलं.