
रत्नागिरी जिल्हा नियोजनसाठी राज्य शासनाने 360 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील रस्ते, साकवासह पर्यटन उपक्रमांना अधिक गती मिळणार आहे. जनतेल्या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात राज्य सरकार यशस्वी झाले असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.-ना. उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी-रायगड