राज्यात ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध; ७ हजार पन्नास अर्ज वैध

Maharashtra Assembly Poll । ७ हजार ९९५ उमेदवारांनी भरले होते अर्ज
Maharashtra Assembly Polls
अखेरच्या दिवशी 255 उमेदवारांचे 312 अर्ज, आज छाननीFile Photo
Published on
Updated on

मुंबई : Maharashtra Assembly Poll । महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची ३० ऑक्टोबर रोजी छाननी केली झाली. २८७ मतदारसंघातील एकूण ७ हजार ९६७ उमेदवारांपैकी ७ हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २७ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर ४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या मतदारसंघातील एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news