Harmful Food : बाहेरचे अन्न खाल्ल्यावर तहान का लागते? जाणून घ्या..

Asit Banage

घरी शिजवलेले अन्न शरीरासाठी औषधासारखे काम करते, तर बाहेरील अन्न शरीराला सुस्ती आणि आळसाने भरते.

canva photo

बाहेरचे जेवण खाल्ल्यानंतर आपल्याला तहान लागते आणि पुन:पुन्हा पाणी प्यावेसे वाटते.

canva photo

बाहेरील अन्नामध्ये घरच्या जेवणापेक्षा सोडियमचं प्रमाण जास्त असतं.

canva photo

चव वाढवण्यासाठी अधिक मीठ, तेल आणि प्रक्रिया केलेलं पीठ वापरलं जातं.

canva photo

शरीरात मीठ जास्त झाल्यामुळे द्रवपदार्थांचं संतुलन बिघडतं.

canva photo

हे संतुलन राखण्यासाठी शरीर अधिक पाण्याची मागणी करतं.

canva photo

पेशी मेंदूला जास्त पाण्याची गरज असल्याचा संदेश देतात.

canva photo

तेलकट किंवा प्रथिनेयुक्त आहार पचवण्यासाठीही शरीराला जास्त पाणी लागतं.

canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...