जंगलचा राजा नसेल तर काय होईल?

पुढारी वृत्तसेवा

वाघ निसर्गाची एक सुंदर आणि शक्‍तिशाली निर्मिती आहे.

वाघ आपल्‍यासोबत निसर्गातील हजारो सजीवांचे रक्षण करतो.

शिखर शिकारी म्‍हणून वाघ आपल्‍या परिसंस्‍थेला आकार देतात.

वाघ एकटे राहतात. त्‍यांचे भ्रमण स्‍थान मोठे असते. त्‍यामुळे विविध प्रजातींनाही मिळते जागा.

भारतातील अनेक नद्यांची उगमस्‍थाने व्याघ्र प्रकल्‍पात आहेत. जी महत्‍वाची आहेत.

वाघांच्या संरक्षणातून अधिवासांचेही संरक्षण होईल.

वाघ वाचला तर स्‍थानिकांना अन्न, लाकूड, गुरांना चराई ही संसाधने उपलब्‍ध होतील.

वाघ वाचल्‍याने वन अधिवास संतुलीत राहील, अन्यथा निसर्गचक्रच बिघडेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.