उन्हापासून बचाव करत वाघांनी घेतली पाण्यात डुबकी!

अमृता चौगुले

उन्हापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघ सुद्धा पाण्यात डुबकी लावत आहेत.  

हिरव्यागार वनराई मध्ये जवळपास १४८.६३ चौ.कि.मी. मध्ये अभयारण्य व्यापलेले आहे.   

मनुष्यच नव्हे तर जंगलातील प्राण्यांनाही तापमानाचा त्रास होत आहे.  

जंगलात असलेल्या पाणवठ्याजव वाघ बसले आहेत.  

टिपेश्‍वर अभयारण्यात 22 वाघ असल्याची नोंद आहे.