जेवणानंतर चहा : सवय चांगली की आरोग्याला धोका?

पुढारी वृत्तसेवा

जेवनानंतरच्या चहामधील काही विशिष्ट घटक पचनक्रियेत अडथळा आणू शकतात.

शरीराला आवश्यक असलेल्या खनिजांचे शोषण रोखू शकतात.

चहा प्यायल्याने लोहाच्या शोषणात अडथळा येऊ शकतो.

चहा पिण्याच्या सवयीमुळे शरीरातील लोहाचा साठा कमी होऊ शकतो.

चहातील टॅनिन - पॉलिफेनॉल या संयुगे जेवणातून मिळणाऱ्या लोहाचे शोषण कमी होते.

जेवणानंतर किमान ३० ते ६० मिनिटे थांबून मग चहा पिणे उत्तम.

या वेळेमुळे शरीराला पोषक तत्त्वे शोषण्यास सुरुवात करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

जेवणानंतर चहा पिण्याची तीव्र इच्छा असेलच, तर हर्बल टीचा पर्याय निवडू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.