Shravan month non veg rule: श्रावणात मांसाहार का टाळतात? धार्मिक नियम की त्यामागे विज्ञान?

पुढारी वृत्तसेवा

श्रावण हा भगवान शिवाला समर्पित पवित्र महिना असल्याने धार्मिक कारणास्तव अनेकजण मांसाहार सोडतात.

विज्ञानानुसार, पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंदावते, त्यामुळे जड मांसाहार पचण्यास त्रास होतो.

Digestive power

हा काळ मासे आणि इतर प्राण्यांच्या प्रजननाचा (Breeding Season) असतो, त्यामुळे निसर्गचक्र जपण्यासाठी मांसाहार टाळला जातो.

पावसाळ्यातील दूषित पाणी आणि हवेमुळे मांसाहारातून संसर्ग पसरण्याची भीती असते.

या दिवसात सूर्यप्रकाश कमी असल्याने पचनसंस्था नैसर्गिकरित्या संथ काम करते.

पावसाळ्यात मासे अंडी घालतात, त्यामुळे ते खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात.

सात्विक आहारामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते.

mistakes after meals

थोडक्यात, धर्म आणि विज्ञान या दोन्हीचा मेळ घालून निरोगी राहण्यासाठी श्रावणात मांसाहार टाळला जातो.

Health | file photo
येथे क्लिक करा...