पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील रेल्वे दुर्घटनास्थळी भेट दिली

अमृता चौगुले

भारतातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक तिहेरी रेल्वे अपघातात आहे  

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातानंतरचे बचावकार्य पूर्ण झाले आहे

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली.

या घटनेची सखोल चौकशी करू आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ, असे केंद्रीय रेल्वेमंत्री म्‍हणाले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here