‘या’ धरणांमधून पाणी नाही सोडले तर पाकिस्‍तानचे होतील हाल!

Namdev Gharal

उरी धरण – झेलम नदी

या नद्यांमधील पाण्यावर पाकिस्‍तानची ९० टक्‍के शेती अवलंबून आहे.

किशनगंगा धरण - नीलम नदी (झेलमची उपनदी).

पाकिस्‍तानची ७० टक्‍के लोकसंख्या सिंधू नदीच्या खोऱ्यात राहते

लोअर झेलम धरण- झेलम नदी(बारामुल्‍लाजवळ)

पाकिस्‍तानात पावसाचे प्रमाण कमी असल्‍याने या नद्यांच्या पाण्याशिवाय त्‍यांना पर्याय नाही

बघलियार धरण –  चिनाब नदी (ठिकाण जम्‍मू काश्मीर)

पाकिस्‍तानची विज या नद्यांपाण्यावरील जलविद्यूत प्रकल्‍पातून तयार होते.

सलाल धरण - चिनाब नदी (रियासी जिल्हा)

सिंधू करारामुळे सिंधू - चिनाब- झेलम या नद्यांचे पाकिस्‍तानला पुरेशे पाणी मिळत होते

पकुल डुल धरण - चिनाब नदी (किश्तवाड जिल्हा)

या धरणांमधील सोडणारे पाणी हळू - हळू कमी केले जाईल

दुल हस्ती धरण - चिनाब नदी (किश्तवाड जिल्हा)

या नद्या भारतात उगम पावतात यांचे नियंत्रण भारत करु शकतो

निम्मू-बाझगो धरण- सिंधू नदी (लेह लडाखमध्ये)

पाण्याशिवाय पाकिस्‍तानची अर्थव्यवस्‍था डबघाईला येऊ शकते