Team India : ‘या’ 3 भारतीय कर्णधारांनी जिंकली ICC ट्रॉफी!

रणजित गायकवाड

भारताने जगाला एकापेक्षा एक क्रिकेटपटू दिले आहेत. 

1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने वनडे विश्वचषक जिंकला. 

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2002 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्याने भारत-श्रीलंकेला संयुक्त विजेता घोषित केले.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये T-20 आणि 2011 मध्ये ODI विश्वचषकावर नाव कोरले. 

धोनी कॅप्टन असताना 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावण्यात भारताला यश आले.