दिया मिर्जाचा ९ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे .तिचा जन्म १९८१ मध्ये हैदराबादमध्ये झाला .‘रहना है तेरे दिल में’ (RHTDM) मधून तिने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.या चित्रपटाने तिचे रातोरात नशीब पालटलं .वयाच्या १६ व्या वर्षी दियाने काम करणे सुरु केले.ती मल्टीमीडिया कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची.कॉलेजमध्ये असताना तिला अनेक मोठ्या कंपन्यांचे मॉडलिंग ऑफर्स मिळाले.२००० मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला .ती या स्पर्धेत सेकंद रनर अप ठरली.वयाच्या १८ वर्षी ती मिस एशिया पॅसिफिक किताब आपल्या नावे केला .पुढे तिला वाशु भगनानीने RHTDM चित्रपटात ब्रेक दिला.२००१ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात आर माधवन होता .पुढे तिने ‘तुमको ना भूल पाएंगे’ चित्रपट केला .पण हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही .नंतर ‘दम’, ‘परिणीता’, ‘दीवानापन’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘संजू’ यासारखे तिने चित्रपट केले .कोल्हापुरची शर्वरी जोग तू ही रे माझा मितवा मालिकेतून भेटीला .लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.