उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मज्जा घ्या भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारी..
अमृता चौगुले
चेन्नईचा हा समुद्रकिनारा भारतातील सर्वात लांब बीच आहे.
ज्याचे एक टोक बंगालच्या उपसागराला जोडलेले आहे.
चेन्नईच्या मेट्रो सिटीच्या मरीना बीच हा सर्वात मोठा आहे.
हा सुमारे 8.1 मैल म्हणजेच 13 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे
मरीना बीच हा भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर बीच आहे.
सोनेरी वाळू, सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे ते एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे.
Click Here