रात्रीच्या जेवणानंतर दोन वेलची खा.. अन् चमत्‍कार पहा..

पुढारी वृत्तसेवा

रोज रात्री जेवण झालं की, फक्त २ वेलची चावून खाण्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात.

अनेकजण हिरवी वेलची चहा, बिर्याणी किंवा खीरीचा स्वाद वाढवणारा मसाला मानतात.

वेलची गॅस, आम्लता आणि पोटफुगीसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते.

वेलचीचा सौम्य सुगंध तोंडाची दुर्गंधी त्वरित दूर करतो.

जेवणानंतर वेलची चावल्याने मन शांत होते.

वेलची रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

रात्रीच्या जेवणानंतर वेलची खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते.

तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर रात्रीच्या जेवणानंतर वेलची खाणे फायदेशीर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.